राणी लक्ष्मीबाईच्या शेवटच्या क्षणांची आठवण काढत व हृदयात असीम धैर्य व शौर्य उत्पन्न करीत ह्या चौघांनी गद्दार व फितूरांना यमसदनी पाठवूनच आपला देह त्यागला.
असे लढवय्ये होते म्हणूनच स्वातंत्र्ययुद्धाची ज्योत पेटत राहिली.
अशा ह्या भारतमातेच्या शूरवीर पुत्रांना मानाचा मुजरा!
🙏🙏🙏

No comments:
Post a Comment