Friday 12 April 2024

शुभात्रेयी

 🌻शुभात्रेयी🌻


कथामंजिरी ३/११७ व तुलसीपत्र १४९८

ह्या अग्रलेखात ब्रह्मवादिनी शुभात्रेयींचा उल्लेख आला आहे.


याज्ञवल्क्य सांगतात,मंत्रगजर चोरणे म्हणजे

दत्तात्रेयभगिनी शुभात्रेयीदेवींच्या पादुका चोरणे.


ही ब्रह्मवादिनी शुभात्रेयी म्हणजे भगवान अत्रि व भगवती अनसूया ह्यांची कनिष्ठ कन्या अर्थात् भगवान दत्तात्रेयांची सख्खी धाकटी बहीण.


ही दत्तात्रेय भगिनी सदैव माता-पित्याबरोबर राहून त्यांची सेवा करीत असते.व हिलाच स्वतः अनसूयेने त्रिविक्रमाची उपासना देण्याची प्रथम दीक्षा

सत्ययुगातच दिलेली आहे- जेव्हा वेद लिहिले जात होते.भगवान त्रिविक्रमाच्या भक्तांची काळजी घेणे 

हाच तिचा निर्धार आहे.


हिचा त्रिविक्रम कसा आहे हे तिच्याच शब्दांत,

⬇️

ज्याच्या मस्तकी राहती श्रीदत्त।

जगदंबा करी निवास ज्याच्या हृदयचित्तात

हनुमंत स्वतः आहे ज्याचे हस्त

असा असे हा एकमेव अद्वितीय त्रिविक्रम दत्त प्रदत्त।


ही ब्रह्मवादिनी शुभात्रेयी म्हणजे त्रिविक्रमाची माता

श्रीविद्या हिचे मानवी स्वरूप आणि म्हणून

शुभात्रेयी ही त्रिविक्रमाची माताच.


हिने मंत्रगजर सर्व श्रद्धावानांसाठी खुला केला.

ह्या दत्तात्रेय भगिनीस अर्थातच मृत्यूचे बंधन नाही.

काळाचे बंधन नाही.


परंतु तिने  स्वतःचे सर्व‌ तपोबळ तिच्या पादुकामध्ये ठेवून दिले आहे.

केवळ एकाच गोष्टीसाठी - श्रद्धावानाकडे पुण्य जराही नसले,तरीदेखील त्याला मंत्रगजर करता यावा म्हणून.


ह्या तिच्या पादुका हिमालयातील एका गुप्त स्थानावर सुरक्षित ठेवल्या गेल्या आहेत.कारण त्रिगुणात्मक त्रैमूर्ति भगवान दत्तात्रेयांच्या रचनेनुसार

जोपर्यंत ह्या पादुका अशुद्ध जलात विसर्जित होणार नाहीत,तोपर्यंत हा महामंत्र, हा मंत्रगजर

श्रद्धावानांसाठी सर्वश्रेष्ठ बलस्थान असेल व ते

बलस्थानच ह्या दुष्ट परंपरेला चोरावयाचे आहे.

Monday 8 April 2024

संजीवनी विद्या

 

संजीवनी विद्या


ही संजीवनी विद्या महादुर्गेची शक्ती व त्रिविक्रमाची सिद्धी आहे.


ही विद्या फक्त शुक्राचार्यांच्याच ताब्यात राहिली.


ह्या विद्येवर बफोमेटलाच काय स्काली व अंकारालासुद्धा तिच्यावर ताबा मिळवता येणे

शक्य नाही.


शुक्राचार्यांच्या पहिल्या दोन्ही कन्या

दिती व दनु ह्या दोघींकडेही अल्प संजीवनी विद्या आहेच- खंडित अवयव नीट करण्यासाठी.


शुक्राचार्यांनी संजीवनीविद्येचा उपयोग करून वालीचे सहस्त्रार्जुनाने तोडलेले हात परत जोडून दिले होते.


शुक्राचार्यांकडे ही संजीवनी विद्या

किरातकालामध्ये ( किरातकाल ९) ब्रह्मर्षि वसिष्ठांच्या शापामुळे निष्क्रिय अवस्थेत होती.


Notes from - Aniruddha's Telegram Discussion Group


Thursday 4 April 2024

Tarini Vidya

 सद्विद्या नं ४४

तारिणीविद्या

तुलसीपत्र १३२०

Tarini Vidya


श्रीचण्डिकाकुलाशी सर्व अहंकार सोडून फक्त
भाबड्या भक्तिभावाने आचरण करणे व मन
श्रीचण्डिकाकुलाविषयी निर्विकल्प करणे-
ही एकच गोष्ट अगदी सामान्यातल्या सामान्य मानवापासून महर्षिपर्यंत प्रत्येकाने आपापल्या
कुवतीनुसार करणे,
ही एकमेव तारकशक्ती आहे, तारिणीविद्या आहे अर्थात् पश्यंतीवाणी आहे.
तारिणीविद्या म्हणजे,
स्वतःच स्वतःला श्रीचण्डिकाकुलाचा नि:संशय
व अविभाज्य घटक मानणे.
कोण म्हणून?
तुमचा इष्टदेवताचा पुत्र म्हणून किंवा कन्या म्हणून,
तसेच एकमेव अद्वितीय असणाऱ्या त्रिविक्रमाला
एका स्तरावर 'पिता':दुसऱ्या स्तरावर 'मित्र' व 
तिसऱ्या स्तरावर ' आपले अंतिम साध्य व ध्येय' मानणे.

Compilation : Mohiniveera Kurhekar

Saturday 23 March 2024

# सिद्धयोगी #ज्ञानगंज

 # सिद्धयोगी Anand Rudra

* प्रौढ, उमदा, देखणा राजपुरूष 

* चिदानंदचे तंतोतंत प्रौढ स्वरूप

* प्रापंचिक - विवाहित

* युवराज आकाशकुक्षचा अत्यंत जवळचा आप्त. त्याची माता ही सिद्धयोगीची ही माताच आहे.

* मातेने कानात सांगितलेल्या मंत्र गजरावर विश्वास

* पित्याने शुभ्र धवल घोडा ' राजन ' ( अनेक गुण व कौशल्य असलेला)  १८ व्या जन्मदिनी भेट म्हणून दिला - अश्व एक विलक्षण कोडे. इतकी वर्षे लोटली तरी अश्वही तसाच व पिताहि.

* ब्रम्हर्षी गौतमांनी काहीही सांगण्यास नकार दिला, ब्रम्हर्षी याज्ञवल्क्यांनी मंत्रगजर करण्यास फक्त मन हलवून संमती दिली, अहल्येचि माता पूर्णाहुतिने तर कडक  शब्दात, भलते धाडस न करण्यास बजावले होते फक्त महर्षि शशिभूषणांनी विचारांना अनुमोदन व कार्यासाठी आशीर्वाद दिले.

* महर्षि शशिभूषण म्हणाले - मी तुझ्यामध्ये माझेच प्रतिबिंब पाहत आहे. तू ज्या मार्गावरून चालू इच्छित आहेस, तो मार्ग सोपा नाही. तू प्रभू रामचंद्रांच्या  वनवासगमन मार्गाने जा, तुझा खरा मार्ग सापडेल.

* मंथरेला - घृणातिशयेला शोधायला निघाला. (ती कधी कुबुद्धि, कधी कुविद्येच्या रुपात सर्वत्र वावरत असते, कुणाचाही घात करण्याचे सामर्थ्य तिच्याकडे आहे.)

*  कुविद्या शिकण्याची व त्या सर्व कुविद्यांच्या विरुद्ध असणाऱ्या सिद्धी, शक्ती व अस्त्रे ह्यांचा अभ्यास करण्याची तळमळ.

* सिद्धयोगीकडे मातृप्रेम + पितृभक्ती होती आणि ह्यामुळेच ज्ञानगंजमध्ये प्रवेश मिळाला.

* पिता हा जीवनाचा अधिनायक ( hero) होता, आहे आणि राहील. मातेपेक्षा पिता अधिक प्रिय.

* पित्याचे व मातेचे कार्य व नाव यशस्वीपणे चालवण्यासाठी अफाट प्रयत्न.

* पित्यापासून काहीही लपवले नाही मात्र मातेपासून अर्ध्या गोष्टी लपविण्यास माता अहल्येनेच सहाय्य केले.

* माता कैकयीने एक थैली दिली. त्यात रामनामाची मुद्रिका + चिठ्ठी होती. ( ही रामनामाची मुद्रिका भगिनी सुमित्रेने माता कैकयीला दिली होती).

* ज्ञानगंज मध्ये प्रत्येकाने स्वागत केले - असंख्य ब्रम्हर्षी, सिद्ध, भक्त, परमभक्त, सिद्धयोगी, प्रेमयोगी.

* सिद्धयोगीने ज्ञानगंज मध्ये ९ वेळा प्रवास केला.

* प्रत्येक प्रवासात ९ पायऱ्या चढत राहिला. प्रत्येक पायरीवर एक सिद्धयोगी - काहीतरी शिकवीत होता.

* १ल्या खेपस ९ व्या पायरीवर असलेल्या सिद्धयोगीने एक मंत्र दिला व त्याच्या कूटीत नेऊन खूप काही शिकवले.

* 3ऱ्या ज्ञानगंज भेटी नंतर माता कैकयी व लक्ष्मण माता सुमित्रा, ब्रम्हर्षी वासिष्ठांकडे घेऊन गेल्या - वसिष्ठआश्रमात ( महर्षि पवित्रानंद यांचा आश्रम मेघपथ स्थानावरील - मेघनादशक्तीने लक्ष्मणास मूर्च्छित केलेले स्थान). महर्षि पवित्रानंदांनी विधिवत शिष्य करून घेतले, लक्ष्मणविद्या शिकवण्यासाठी. कार्य संपन्न होताच ही विद्या महर्षि पवित्रानंदांकडे परत जाईल.

* दरवर्षीच्या चातुर्मासात महर्षि पवित्रानंद, ७ वर्षे जिथे कुठे सिद्ध योगी असेल तिथे येऊन शिकवू लागले. नंतर दर वर्षी भेटणे होत राहिले. दरवर्षीच्या आषाढ पौर्णिमेला सिद्धयोगी महर्षि पवित्रानंदांना त्यांच्या आश्रमात भेटत आहे.

* एका आषाढयात्रेच्या वेळेस पत्नीवर व तिच्या बंधूवर जीवघेणा हल्ला झाला. ते थोडे बरे झाल्यावरच सिद्धयोगिने परत यात्रा सुरू केली.

* दुसऱ्या यात्रेच्या वेळेस, रथीसम्राज्ञी नर्मदादेवींची कन्या व पुत्र तसेच रथीसम्राट हृषिकेशनाथांची एकमेव प्रिय भगिनी अन्नपूर्णा देवी अकस्मात नाहीसे झाले होते.

* पित्याने व ब्रह्मवादिनी अहल्येने कायम एकच सांगितले की अन्नपूर्णेचा निरोप तिच्या मुद्रेसह आला की तो पाळायचाच.

* अन्नपूर्णाच सिद्धयोगीच्या लक्ष्मणविद्येच्या वापरावर नियंत्रण ठेवू शकते.

* ८ व्या खेपेस ७२ व्या पायरीवर उभा असलेल्या सिद्धयोगीने मंत्रोपदेश, विद्योपदेश, तंत्रोपदेश, योगोपदेश आणि यज्ञोपदेश केला.

* ९ व्या खेपेस, ८१ व्या पायरीवर उभा असलेला सिद्धयोगी हा शिवाचा डमरू - शिवपुत्र - शिवदास - शिवसखा आहे.

* रामनामाचा स्पर्श हीच जिवंतपणाची एकमेव जाणीव

* शेवटच्या पायरी नंतर महाराज वासुकी व प्रत्यक्ष भगवान शिव दर्शन.

* अनेक ज्ञानगंजसिद्धी प्राप्त.

* धर्मलेखा ही विजयरुद्रांना  सुद्धा अनेक गोष्टी कळू देत नाही परंतु त्या गोष्टी सिद्धयोगीला ठाऊक असतात. धर्मलेखेला सगळ्यांपेक्षा जास्त ओळखतो, ते केवळ लक्ष्मण विद्येमुळे.

* स्वयंपूर्णादेवी व अन्नपूर्णादेवी यांना नीट ओळखतो. गेली १४ वर्षे ह्या दोघी सिद्ध्योगीला वारंवार भेटत असतात. त्यांच्या सारखीच असणारी तिसरी सदैव त्याच्या बरोबरच असते.

* बद्रीनाथ क्षेत्रामधील धर्मस्थानावर ठेवलेल्या केशवादित्य व अन्वयेचा संरक्षक

* पाण्यातही श्वास घेऊ शकतो.

* अन्नपूर्णेचा सिद्धयोगीवर असीम विश्वास आहे व आशीर्वादही


# सिद्धयोगी

* अवघ्या 2 शस्त्रांनी झाखिणी ( दनुकन्या / प्रतीदनु) व दनुला पळवून लावले. 

* ब्रम्हर्षी वसिष्ठ यांच्या आज्ञेशिवाय सिद्धध्यान लावत नाही.

* चरंग ग्रामातील काश रायच्या ( आकाशकुक्ष) प्रसदमध्ये : 

      √ धर्म लेखेचा हात तिच्याही नकळत सिद्धयोगी साठी आशीर्वादासाठी उंचावला.

      √ सिद्धयोगी व विजयादेवींनी मिळून धर्मलेखेस हातावर उचलून वरच्या मजल्यावर नेले

      √ सिद्धयोगीचा भाला सर्कीच्या ( Sathadorina - शतकालकुटा छातीत रुतुन बसला, भीषण किंचाळी ठोकत ती पळून गेली.

      √ पित्याचा प्रमुख आदेश - पाहिले ते सावधपण

      √ सिद्धयोगीलाजवळ घेत धर्मलेखा म्हणते - तू कधीच चूक केलेली नाहीस आणि आजही नाही.

* ' रणधीर रूद्र विजय ' ग्रंथ वाचला आहे.


COMPILATION  - Jayashriveera Panchbhai


🌸कथामंजिरी ३/९१🌸

ज्ञानगंज ( सिद्ध भूमी)

सनातन पवित्र धर्म आणि अपवित्र निशाचर तंज्ञमार्ग.हे एकाच चुंबकाच्या दोन ध्रुवांप्रमाणे
(Poles) आहेत.
व हयाचे शिक्षण व उपदेश  ज्ञानगंजमध्ये
व्यवस्थित शिकल्यावरच त्या दोन ध्रुवांच्या बरोबर मध्यावर असणारा एक वेगळाच महामार्ग प्राप्त होतो.

३/१०९

🌑अज्ञान गंज -अंध:कारगंज (दुर्गतिभूमी)🌑

ह्या विश्वात जसे ज्ञानगंज आहे तसे अज्ञानगंजही आहे.
कंटकेच्या कानात अज्ञानगंजच सांगत होता
- होय! ही खरीखुरी धर्मलेखा आहे.

🍂३/११५-११६ कथा मंजिरी


ज्ञानगंजाच्या स्वामीस, हैय्यवाॅनस ग्रंथात,

सुरथाने भावपिता म्हणून संबोधिलेले आहे.व

ह्या ज्ञानगंजस्वामींची कन्या भाव कन्या आहे.

ह्या ज्ञानगंजस्वामींची निवड स्वतः त्रिविक्रमाने केली

आहे.

🖕

ह्या ज्ञानगंजस्वामींसाठी प्रकाश व

अंध:कार हा भेदच नाही.ते अंध:काराचे रुपांतर

प्रकाशात करु शकतात आणि त्यांना आवश्यक वाटल्यास प्रकाश रोखून ठेवू शकतात.हे कुविद्या व निशाचर विद्या वापरुनही पवित्रच राहतात  व ते फक्त

त्रिविक्रमाचीच गोष्ट ऐकतात.


हे ज्ञानगंजस्वामी  अज्ञानगंजच्या सत्ताधीशास 

शत्रू म्हणत आहेत.

👆

हा शत्रु....

पुरुषनावाने  ( 'युद्धपिता, द्वेष पिता')

व स्त्री नावाने मत्सरा.म्हणून हैय्यवाॅनस ग्रंथाद्वारे 

ओळखला जातो.


आपण आता हे लक्षात घेऊन की,

त्याच ग्रंथात ज्या अज्ञानगंज सत्ताधीशाला

राजा सुरथाने 'अभावपिता'

ह्या नावाने संबोधिलेले आहे.त्याची कन्या

अभावकन्या आहे.


व ज्ञानगंजस्वामी व ह्या अज्ञानगंजच्या सत्ताधीशाने

मिळून तयार केलेल्या कन्येचे नाव मृगजला

व अपूर्णा आहे.


आता  ज्ञानगंजस्वामींची भावकन्या व वरील

अभावकन्या

दोन्हीही रुपे धर्मलेखेचीच आहेत.असे धर्मलेखा विजयरुद्रांना सांगत आहे.म्हणून ती म्हणते,

मी दोघांचीही कन्या आहे.


ह्यातील भाव कन्या

विजयरुद्रांची धर्मलेखा पूर्णा आहे.


व अभावकन्या सुद्धा धर्मलेखा आहे.पण हिचे बीज

अभावाची भावना ईश्वराकडे नेते.


व दुसरी अपूर्णा म्हणजे दोघांनी तयार केलेली मृगजला भ्रामक आहे. जी अभावाची भावना मानवाला अशुभ मार्गावर नेते.तिचे बीज कंटकेमध्ये आहे जी

प्रतिधर्मलेखा आहे.व तीच अपूर्णा - मृगजला ( भ्रामक)आहे.


विजयरुद्रांचे चुकुनही दुरुनही अभावाशी 

नाते नाही;कारण ते शुद्ध सख्यभक्तिभाव आहेत.

म्हणून त्यांचे नाते ज्ञानगंजस्वामींच्या कन्येशी 

भाव कन्येशी आहे.कारण प्रेमभक्ती अर्थात् सख्यभक्ती व दास्य भक्ती एकत्र आल्यावर अशुभ मार्ग उरतच नाही.म्हणून विजयरुद्र फक्त एक ज्ञानगंजस्वामींचे जामात आहेत.


धर्मलेखा म्हणते मी अभावपूर्णासुद्धा आहे.

(अपूर्णा नव्हे.)


कारण १) जेव्हा मानवाला अभावाची जाणीव होते,

तेव्हाच तो शोध घेऊ लागतो.ज्याचा शोध पवित्र मार्गाने चालतो,तो ईश्वराला पूर्णभाव व स्वतःला

अंशभाव मानून दास्यभक्तीकडे वळतो.


आणि जेव्हा, २)  मानव शोध घेण्यासाठी अपवित्र मार्गाचा अवलंब करतो,असत्याचा अवलंब करतो,

अर्थात् दुष्ट बुद्धी वापरतो,तेव्हा तो निशाचर मार्गाकडे  वळतो.व कायम मृगजळामागेच

धावत राहतो.व अपूर्णच राहतो.


ह्यामुळे अभावाची  भावना चांगलीही आहे आणि

वाईटही आहे.


जी अभावाची भावना ईश्वराकडे नेते तिचे बीज धर्मलेखेत आहे.अभावपूर्णात आहे.


व जी अभावाची भावना  मानवाला अशुभ मार्गावर

नेते,तिचे बीज कंटकेमध्ये अर्थात्

अपूर्णामध्ये आहे.

Aniruddha's Agralekh Discussion Group on telegram Notes 


तो ज्ञानगंज स्वामी त्या सिद्धभूमीच्या बरोबर मधोमध असणाऱ्या एका विशाल वटवृक्षाखाली राहतो . तो वटवृक्ष प्रलयात देखील लय पावत नाही . ह्या वटवृक्षाच्या एका पानावरच म्हणे , ह्या पवित्रमार्गीयांचा देव प्रलयजलावर तरंगत राहतो . ❤️ कथामंजिरी ३/११६



Saturday 9 March 2024

Vijayrudra Family Tree

Km 3 95 
विजयादेवी शिवप्रशांत कुक्ष  यांच्या माता आहेत आणि ब्रह्मानंदरुद्र यांच्या भगिनी आहेत ।

Last updated on 1 Feb 2024


Friday 8 March 2024

महर्षि पवित्रानंद ( ऋषि कल्मषपाद) Pavitranand Family Tree

 

Pavitranand Family Tree


🌄 महर्षि पवित्रानंद Ref.kathamanjiri 3/92


ब्रह्मर्षि वसिष्ठ

⬇️

वंशज 

महर्षि पवित्रानंद.

( कल्मषपाद)


कल्मषपाद हे नाव ऋषिवर्यांनी मुद्दाम धारण केलेले आहे.


ह्या नावाने त्यांनी सर्व कुविद्या,तसेच सर्व तंत्रविद्या शिकून घेतल्या व  सनातन धर्मियांसाठी अनेक पवित्र गोष्टी तयार करुन ठेवल्या.


ते फक्त चातुर्मासात वसिष्ठ आश्रमात येऊन राहतात.बाकीचे आठही महिने ते सनातनधर्मियांचे

रक्षण करण्यासाठी अगदी सर्वत्र फिरत राहतात.


ह्यांची पत्नी महामति इरावती ही सुद्धा ह्यांच्याइतकीच सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण आहे.

ह्या दोघांनाही त्यांच्या धाडसी उपक्रमामध्ये स्वतः

गुरु वसिष्ठांनीच सहाय्य केले होते


हेच सरस्वतीदेवीचे पिता व माता आहेत.ह्यांना एकूण ११अपत्ये आहेत.


त्यातील चार म्हणजे

१) सरस्वतीदेवी

२) रामप्रसाद शर्मा

३) शिवप्रसाद शर्मा

४) शिवप्रियादेवी


ही सर्व अपत्ये ह्यांच्याकडे कमीतकमी  तीन सामर्थ्यांनी युक्त आहेत.ह्यांच्या ११ अपत्यांनी,

ऋषियान साम्राज्यासह भारतवर्षातील नऊही 

साम्रांज्र्यांशी निकटचे आप्त संबंध केलेले आहेत.

व ते सतत कार्य करतच असतात.


मेघनादाने स्थापन केलेल्या ' मेघपथ' ह्या स्थानावरच महर्षि पवित्रानंदांनी त्यांचा आश्रम सुरु केला होता व त्याबरोबर गुरु वसिष्ठांनी त्या आश्रमास आपलाच एक आश्रम म्हणून घोषित केले.


COMPILATION: Mohiniveera Kurhekar

Tuesday 5 March 2024

How reading Katha Manjiri and Agralekh are beneficial for us.

 हरिः ॐ

1.  कथामंजिरी  १/२/३..base हा वैश्विक ईतिहासाशी निगडित आहे.

कथामंजिरी २ ही गुरुनाम, गुरूपादुका,'मंत्रगजर' महात्म्य यांनी ओतप्रोत भरलेले आहे ..

कथामंजिरी ३ ही परत गोष्टीरुप असून, वैश्विक ईतिहासाला जोडलेली आहे..

2.  कोणताही अग्रलेख हा आपल्याला दिवसभर positive vibrations देत रहातो.

बापुंबरोबर संवाद साधत रहातो....जे बापुला अपेक्षित असते....( भक्तीभाव चैतन्य संवादात जे आपण ऐकतो.....'त्याच्याशी बोलत रहा'..'आपले बोलणे त्याला आवडत असते'...)

3.  'आपल्याला फायदा हा कशापध्दतीने होऊ शकेल'?...हा बापूचा मार्ग ! 'माझे बाबा त्यांचा अमूल्य वेळ खर्च करुन हे लिहीतोय ना आपल्यासाठी मग ते वाचायचच...जो भाग समजेल ती बापूची ईच्छा आणि जो भाग नाही समजू शकणार त्यावर विचार करायला लावणे हीपण बापुचीच ईच्छा....

4.  तुलसीपत्र 1640 मध्ये - देवर्षी नारदांनी आणि कांचनवर्मा यांनी कथामंजिरी बद्दल उत्कृष्टरित्या समजून सांगितले आहे.

5.  या व्यतिरिक्त, कथामंजिरी द्वारे मी काय अनुभवत आहे, सक्रिय ऑनलाइन उपस्थिती (सहभागी) होऊन , सखोल विचार आणि या चर्चांद्वारे विविध दृष्टिकोन स्वीकारणे, नोट्स बनवण्याचे महत्त्व इ. कळून येते

6.  कथामंजिरी सोबत राहणे म्हणजे एक आनंद देणारी उपासनाच आहे. बापूंच्या सोबत राहण्याची एक उचित संधी आहे. मज्जाच मज्जा. लहान मुलांना कशी आज्जी गोष्ट सांगते व मुले कान देऊन व उत्सुकतेने कथा ऐकतात. एन्जॉय करतात. तसेच आपण बापू सांगतील ती कथा उत्सुकतेने ऐकतो व एन्जॉय करतो.

7.  अग्रलेख एक असून सुद्धा - जितके श्रद्धावान कथा मंजिरी वाचत आहेत ना तितके भाव दृष्टीकोण पॉईंट बापू तयार करून घेतात  (प्रत्येकाच्या हृदयात, बुद्धीत, मनात, चित्तात व त्याच्या जगात ) 

8.  अग्रलेख वाचणे म्हणजे बापूंचे शब्द ऐकणे. बापू सोबत बोलण अग्रलेखाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो . खूप सुंदर लेख आहेत. त्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. बुद्धीला चालना मिळते. असे वाटते प्रत्येक अग्रलेख समीर दादां बरोबर बसुन समजून घ्यावे. पुन्हा नव्याने ह्या गोड शाळेत प्रवेश घ्यावा. काय गोड गुरूची  शाळा

9.  कथामंजिरी, वरुन समजते की आपल जीवन फार इज़ी आहे. त्या सर्वानी किती त्याग, त्रास आणी बरेच काही सहन केले. आपल्याला थोडे तरी त्यांच्या कडून शिकता आले पाहीजे.

•  मंत्र्गजर..भक्ती.

•  विश्वास.

•  धर्मलेखा व विजयरुद्रंचे प्रेम.

•  केशवदीतयचा विश्वास..

•  आंनदरूद्र ची नित्य उपासना.

•  आणी बरेच काही.

•  विविध मंत्राची ताकद.

•  त्रिविक्रमा वरिल खुप खुप प्रेम,भक्ती,विश्वास आणी सर्वस्व.

10.  यासोबत कथामंजिरी बद्दल म्हणाल तर, बापूची कोणतीही गोष्ट ही 'फायदा- तोट्याच्या' पार पलिकडे असते....त्याच्या बाळांच्या  विकासासाठी असते...जी त्याच्या कळकळीतून आणि तळमळीतून दिसून येते...'अकारण कारुण्य आणि लाभेविण प्रेम'. जे 'श्रीसाईसत्चरित्रातही'  ठायी ठायी दिसत. (सद्गुरुतत्त्वाच्या 'लीला' समजणे अत्यंत कठीण.)

11.  कथामंजिरी का वाचायची म्हणजे आईच दूध का प्यायच विचारण्या सारख आहे. आईच्या दूध.. शरीराला कसे पोषक असत. त्याने काय काय फायदा होतो. हे विचारत बसत का बाळ.? दूधातले ingredients त्या मागील science माहीत असत का?..की माहीत करुन घेईन मगच पिईन ..अस म्हणत का बाळ.?....नाही ...तसेच आम्हा श्रद्धावानचे,  बापू रुपी आई कथामंजिरीद्वारे (दुधाद्वारे) श्रद्धावानस काय काय देते हे अनुभवने महत्वाचं .. कधी एकदा तर .. अशी स्थिती होते ..अरे आज पेपरवाल्याने प्रत्यक्ष टाकला नाही .. आणि नेमका "मंगलवार" .. अरे यार ! Pls फक्त अग्रलेख मिस झालाय ही रुखरुख राहते, तरी यावर ही उपाय करून दिला बापूनि हिंदी अग्रलेख देऊन !!... अशी आमच्या सारखी,  अगदी तशीच स्थिती अग्रलेख वाचणार् या आम्हा प्रत्येकाची होत असते. सरतेशेवटी कथामंजिरी म्हणजे वाघिणीचे दूधच, म्हणून आम्ही श्रद्धावान कथामंजिरी वाचतो.


तू धेनू मी वासरु

तू माय मी लेकरु

पाजी  "कथामंजिरी" प्रेम पान्हू अनिरुद्धे ...


हरी ओम | श्रीराम | अंबज्ञ | नाथसंविध्


Discussion : Agralekh Discussion group Shraddhawan 

Compilation : Harshaveera Chavan

Friday 1 March 2024

TULSIPATRA 1108 IMP POINTS

 🏹 हर्क्यूलिस🏹


तुलसीपत्र ११०८


संपूर्ण नि:स्वार्थी वृत्ती,अत्यंत देखणा असूनही

निग्रहाने पाळलेले ब्रह्मचर्य, 'पावित्र्य हेच प्रमाण'

हा एकमेव निकष, मातृधर्म व मातृभूमीवरील आत्यंतिक निष्ठा व त्याचा सतत चाललेला महादुर्गेचा मनोमन जप ह्यामुळे त्याला शरीरात

असतानाच त्रिविक्रमाने दिव्यत्व बहाल केले आहे.

आज तो मानव असूनही पूर्णपणे दिव्य कोटीतील आहे.


🌷ॲफ्रोडाईट🌷

 तुलसीपत्र ११०८


ॲफ्रोडाईट ही त्रिविक्रमाने मानवांच्या

सहाय्यासाठी उत्पन्न केलेली 'अरुला' नामक शक्ती आहे.व चण्डिकाकुलाच्या न्यायाने ती त्रिविक्रमाची

सख्खी जन्मजात भगिनीच आहे.मानवी मनातील श्रद्धा हे तिचे मूलतत्त्व आहे व मानवाच्या सद्गुणांना विकसित करत राहणे व त्यासाठी 

मानवांना त्यांच्या त्यांच्या पवित्र कार्यक्षेत्रांमध्ये

सदैव प्रेरित व आकर्षित करीत राहणे,हेच तिचे

सहजकार्य आहे.परंतु तिच्याकडील ह्या आकर्षण शक्तीमुळेच सर्व दुर्जनांना तिची हाव असते.व हा मोठा अडथळा तिच्या कार्यात सतत येत राहतो.


जेथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम ।

तेथे तेथे कर्ता मी त्रिविक्रम।


तुलसीपत्र ११०८

बिजाॅयमलानाला डेमेटरने सांगितले 

ते असे,

⬇️

श्रद्धेला सदासर्वकाळ सहाय करतो,तो 'श्रद्धावानांच्या मनातील अनन्यभाव'.


आणि असा अनन्यभाव प्रिय हर्क्यूलिसच्या

मनामध्ये दैवी स्तरावर त्रिविक्रमाच्या चरणी 

आहे.व मानवी स्तरावर त्यांचे तसेच अनन्यप्रेम

ॲफ्रोडाईटवर आहे.परंतु ॲफ्रोडाईटचे दिव्यत्व

लक्षात घेऊन त्याने कधीदेखील आपली मर्यादा

सोडली नाही.अंतराळात युद्ध करताना त्रिविक्रमावर

अनन्यश्रद्धा ठेवून ॲफ्रोडाईटच्या कार्यासाठी जे भीषण साहस केले,त्याक्षणी हर्क्यूलिसची श्रद्धा व हर्क्यूलिसचे प्रेम आपोआप एकरूप झाले व

सदैव सर्व जाणणाऱ्या  महादुर्गेने

हर्क्यूलिसच्या अस्तित्वाला दिव्यत्व बहाल केले.

म्हणून तो पूर्णपणे 'मानव' कोटीतीलही आहे 

आणि 'दिव्य' कोटीतीलही.


डेमेटर बिजाॅयमलानाला सांगते,


हर्क्यूलिस हा देवत्व कधीच स्वीकारणार नाही.

कारण त्याला सदैव त्रिविक्रमाचा अत्यंत प्रिय

भक्त व मित्र म्हणून रहायचे आहे.तो एकमेव आहे व

एकमेव असेल.कारण तो दिव्य मानवही नव्हे तर

मानवी देहातील 'दिव्य भाव' आहे व असेल.


COMPILATION: Mohiniveera Kurhekar

शंबलानगरी

 शंबलानगरी

🍃तुलसीपत्र १२३९


ॲब्रॅक्ससने ॲगार्था नगरीचा विकास घडवून आणताच, तिच्याच विरुद्ध टोकाला त्रिविक्रमाने

शंबलानगरीची स्थापना केलेली आहे.


ह्या नगरीची सम्राज्ञी आहे 'अमृतमोहिनी.'

हिलाच त्रेतायुगात शांतला नावाने ओळखले जाते.

द्वापारयुगात 'याज्ञसेनी' म्हणून ओळखली जाते.

आणि कलियुगात ' सुभद्रा' म्हणून ओळखली जाते.

Wednesday 21 February 2024

FAMILY TREE , PARVAT SAMRAJYA


FAMILY TREE , PARVAT SAMRAJYA




सम्राट हृषीकेशनाथांची एकमेव भगिनी अन्नपूर्णादेवी । 3-92 ( 11 /02/2024)
शंभुनाथ सुहास्यवदनादेवींचा सख्खा थोरला बंधू
३/४५
शंभुनाथ 🌀 सरोजिनीदेवी
एक पुत्र  एक कन्या
नावे उघड केली नाहीत.
त्यांची नावे जाणणारे
१) सुहास्यवदना
२) वत्सला
३) पराक्रमादित्य
४) आनंदरुद्र




Parvat samrajya family tree Agralekh Notes

Friday 16 February 2024

लक्ष्मणविद्या

 कथामंजिरी ३/९२


🏹 लक्ष्मणविद्या 🏹


ही लक्ष्मणविद्या फक्त महर्षि पवित्रानंदच शिकवू शकतात.


शशिभूषण व पूर्णाहुतिनकडे  जे आहे, त्यांच्याहीपेक्षा अधिक बलवान अशी ही लक्ष्मणविद्या आहे.


ह्या विद्येचे कार्य संपन्न होताच ही पुन्हा महर्षि

पवित्रानंदांकडे परत जाते.


ही लक्ष्मणविद्या वापरायची, तर वापरणाऱ्याचे

मूळ रूप, नाव, धर्म,गुणधर्म ह्यापैकी काही देखील शत्रूस कळणार नाही असेच रूप घ्यावे लागते व 

मगच त्या शत्रूवर प्रहार करता येतो. ही विद्या वापरताना बीभत्स रूप घ्यावे लागते.

 

 म्हणून त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.


( Compilation: Mohiniveera Kurhekar)

Wednesday 14 February 2024

ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य - देवर्षि नारदांचा मानवी अवतार आणि महानाद

कथामंजिरी 2

प्रजापति ब्रह्मा
⬇️
ब्रह्मर्षि ब्रह्मबाहु
⬇️
याज्ञवल्क्य ( देवर्षि नारदांचा मानवी अवतार )
⬇️
तीन पत्नी
🌀१) कात्यायनी ( नारदाची चिपळी)

🌀२) मैत्रेयी (नारदाची वीणा)

🌀३) गार्गी वाचक्नवी ( नारदाची शेंडी)

कात्यायनी प्रथम पत्नी 🌀
⬇️ पुत्र

१) महर्षि चंद्रकांत

२) ब्रह्मर्षि महामेघ 🌀पत्नी महामती श्रद्धा
⬇️
पुत्र महानाद (वय सदैव-
१३ वर्षे ) (जगदंबेच्या हातातील मणीभद्र कंकणाच्या ध्वनीतून जन्म)

३) गृहस्थाश्रमी विजय 

(संकलन : मोहिनीवीरा कुऱ्हेकर )


महानाद

Sunday 11 February 2024

चिरंतन - निरंजननाथ - निरंजनवर्मा

 # चिरंतन - निरंजननाथ - निरंजनवर्मा

*वय 50- 52 वर्षे
* अंत्यत देखणा, उमदा आणि बलदंड पुरुष
*धर्मलेखेचा आवडता शिष्य
*महंत गंगाधर स्वामींच्या खास विश्र्वासातील.
*धर्मलेखा म्हणते - मी सगळ्यात जास्त तुझीच आहे.
*धर्मलेखा महिन्यातून एकदा भेटायची, वयाच्या 16 वर्षानंतर वर्षांतून एकदा आणि गेल्या 7 वर्षात एकदाही भेटली नाही.
*सरस्वतीदेवींनी पैशाची भाषा, लिपी शिकवली व गंगाधर स्वामींनी पैशाच्ची भाषा व ग्रंथ शिकवले.
*निशाचरांचा अंतिम ग्रंथ अभ्यास चालू
*नाथपंथीय सर्व सिद्धी स्वतः शिवस्वरूप गोरक्षनाथांनी दिलेल्या.
* शरीरशास्त्र ( anatomy & physiology) जाणकार
* सर्वश्रेष्ठ संगणक शास्त्रज्ञ
* गोरक्षविद्या अवगत
* अवंतिका 3 वर्षांपूर्वी पशुपतीनाथ मंदिरात भेटली. एक नागीण तिच्या अंगावरुन सळसळत गेली. चिरंतन व त्याची माता बाजूच्याच कक्षात बोलत होते. "नागिणीचे बीळ आमच्याच कक्षात उघडते, मीच त्या नागिणीला नीट ओळखतो".
* महर्षी शतानंद म्हणाले - तू आमच्या ब्रम्हर्षी सभेचा प्रतिनिधी म्हणून ह्यापुढे कार्य करशील. तुझ्या मातेच्या संरक्षणाची जबाबदारी तिच्या भगिनीवर सोपवली आहे.
* कुनलून ची प्रेयसी - विंबी ( सिंहिका राक्षसी - रामायणातील राक्षसी - समुद्राच्या जलावर पडणाऱ्या सावलीस खेचून, आकाशात उडणाऱ्या कुणालाही खाऊन टाकू शकणारी- वृत्रासुराची कन्या) ला ठार केले.
*विजयरुद्र व धर्मलेखेच्या पहिल्या वर्तुळातला आहे.  He knows everything.
* घृणातिशयेला छोट्या संगणकात बंदिस्त करून ठेवले.
* धर्मलेखा कडाडली - माझ्या लेकरास मी काहीही होऊ देणार नाही, हे वचन मी कधीच विसणार नाही.
* चिरंतनकडे धर्मलेखेची अनुज्ञा घेतल्यानंतरच प्रत्यक्षात येऊ शकणारी रूपविद्या होती.
*चिरंतनला पाहताच महामती अपराजितेच्या डोळ्यात उमटलेला अश्रू, महर्षी प्रमातांनी मन अत्यंत कठोर करून जागच्या जागीच दाबून टाकला होता....विजयरुद्रांनी महर्षी दांपत्याची व चिरंतन ची भेट घडवून आणली. त्या एक दळाच्या (min) भेटीने ते महर्षी दांपत्य तृप्त होऊन परतले.
* चिरंतनच्या बाणांना अधिक सामर्थ्य पुरवण्यासाठी चिरंतनच्या पाठीशी देवी यक्षेश्वरी उभी होती.
*52 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर सनातन धर्मियांनी आखलेल्या योजनेत 32 वर्षांपूर्वी सामील करून घेतला गेला व हा आजचा, ह्या लढाईतील धर्मलेखेच्या खालोखाल महत्वाचा शिलेदार आहे.
* सुमित्रा देवींचा जावई - चिरंतन ची पत्नी रसमाधुरीदेवी - ही सुमित्रा देवी व सात्विकविहंग  यांची धर्मकन्या.
* चिरंतन पुत्र - चिदानंद ( 26 वर्षे) व कन्या क्षमा (21वर्षे)
* चिरंतन च्या डोळ्यातील तेज ब्रम्हर्षी गौतमांच्या डोळ्याप्रमाणे आहे. धर्मलेखे च्या डोळ्यात दिसते तशीच ह्यांच्या शांत डोळ्यात मधूनच एक वीज सळसळते.
* झांखिणीला चिरंतन हवाच होता.
* धर्मलेखेचा प्रमुख सेनापती

Compilation : Jayashriveera Panchbhai 

मंथरा

 मंथरा ३/९१


ह्या अग्रलेखातून आपण जिला समजून घेतले पाहिजे, असे पात्र म्हणजे ही मंथरा .
हिचे मूळ स्वरुप म्हणजे घृणातिशया.

पश्चात्तापानंतर, मंथरेला नीट समजून घेतल्यानंतर जिच्यासाठी, सर्व शुभ विद्येची दालनं उघडली गेली ती कैकयी सांगते.

ही मंथरा म्हणजे कपटविद्येने सर्वांना फसवणारी.
ही कधी कुबुद्धीच्या रुपात, तर कधी कुविद्येच्या रुपात सर्वत्र वावरत असते.आणि कुणाचाही घात करण्याचे सामर्थ्य तिच्याकडे असते.ही मानवाच्या अभक्तीतूनच निर्माण होते.
अर्थात् नास्तिकतेतून उत्पन्न होते.आणि माणसांच्या
अहंकारातून,क्रोधातून व लोभातून वाढत राहते.

लढणाऱ्या घृणातिशयेपेक्षाही ही कपटी मंथरा
जास्त खतरनाक आहे.म्हणून हिचा नाश आधी करावा लागतो.
रामरसायनात लक्ष्मण कपटी मंथरेचा मी नाश करेनच असंच म्हणतात.

मातृवात्सलविंदानं अध्याय २८
मध्ये एक वाक्य आहे,
सर्व प्रकारच्या शुक्राचार्यांना त्यांचे दुष्ट कार्य साध्य
करून घेण्यासाठी कपटाने नारदरुप घेऊनच वावरावे लागते.

१४ व्या अध्यायात
शुक्राचार्य दीतिला म्हणतात , शुंभ निशुंभांचे सुंदर व देखणे चेहरे, माझ्या  कपटाने बनवलेला  मुखवटा आहे.

कथामंजिरी ३/९०
जहिरावणाच्या रुपातील कंटका मनातल्या मनात म्हणते, हा थेरडा ॲकाराॅन क्षणात विचार करुन
कुठलेही कपट करु शकतो.ह्यालाच मदतीला घ्यावे.

असुरांना ही कपटी मंथराच हवी असते.

संकलन - मोहिनीवीरा कुर्हेकर

Varma Sharma Family Tree ( Maharshi Pavitranand Family Tree)

Revised on 11 Feb 2024 ( KM 3 - 91)

 Varma Sharma Family Tree ( Maharshi Pavitranand Family Tree),Vishnuvarma,Varma Family Tree,Macaros,Indraditya,FAMILY TREE,Maheshaditya,Saraswati Devi,Bhagirathi Devi,Shivprasad Sharma,ARAKON,Harivarma,Makarsinh,Ram prasad Sharma,Ragini Devi,Iravati Devi 




Varma Sharma Family Tree ( Maharshi Pavitranand Family Tree)



Varma Sharma Family Tree

REVISED 16/11/2023 

Saraswati Devi Family Tree

Revised on 11 Feb 2024
Suvarchaladevi Kuksh,वृषभसिंह,Sumangala Devi,FAMILY TREE,Samrat Makarsinh,Yuvraj Veerbhadra,Saraswati Devi,अलकनंदादेवी,Samrat Akrur,Narmada Devi,RatiDevi,Parvitranand,Iravati

Saraswati Devi Family Tree



Revised on 4 Feb 2024    
Saraswati Devi Family Tree





Wednesday 31 January 2024

Katha Manjiri 3-86 Quiz

अलकनंदादेवी

 ३/८७ अलकनंदादेवी


अहल्या➡️ कन्या अपराजिता➡️ कन्या अलकनंदादेवी

अलकनंदादेवी

त्यांच्याकडे  मातामही अहल्येने अनेक सिद्धी
दिलेल्या आहेत.

त्या सम्राट मकरसिंहांच्या पत्नी आहेत.
त्यांना २४ वर्षांचा वृषभसिंह नावाचा एक पुत्र आहे.

त्यांनी तीन वर्षे खपून
५२ वर्षांपूर्वीच्या घटना लिहून पूर्ण केल्या होत्या.
पण तरीही त्यांचे कार्य पूर्ण झालेले नव्हते.

यक्षेश्वरीच्या गाभाऱ्यात वेळोवेळी येऊन
त्यांना सम्राट ब्रह्मानंदरुद्रांच्या आज्ञेनुसार पुढील काळातील काही गोष्टी लिहून ठेवायच्या होत्या.

पहिल्या लेखनानंतर पुढची दहा वर्षे त्या ह्याच मंदिरात राहत होत्या.आणि तेसुद्धा पतंजलियोगाचे
कठोर नियम पाळूनच.ज्याचे 'ब्रह्मचर्य' हे अविभाज्य अंग होते आणि म्हणूनच ६४ वर्षांच्या
अलकनंदादेवींचा पुत्र वृषभसिंह सध्या फक्त २४
वर्षांचा होता.

Katha Manjiri 3-85 Quiz

Saturday 20 January 2024

आनंदवल्ली (सामस्वरा)

 🍁🍁


संदर्भ : कथामंजिरी२/५१


शतानंदांची पत्नी व  भृगुकन्या असणारी आनंदवल्ली अर्थात् सामस्वरा सदैव १९ (एकोणीस) वर्षे वयाच्या रूपातच असते.
व ही  सामवेदाची सर्वोच्च साधिका
मानली जाते.

हिच्या भजनाच्या आवडीतून,हिची गायनकला आपोआपच समृद्ध होत गेली.

हिला हिची कन्या,  प्रशांतीच्या वेळेस याज्ञवल्क्यांच्या आश्रमात राहण्याचे डोहाळे लागले होते.म्हणून याज्ञवल्क्यभार्या कात्यायनीने तिला तेथे बोलावून घेतले.

तिथे पोहोचताच आनंदवल्लीला कात्यायनीचा
निरोप मिळाला की,ते सर्वजण नजिकच्या ग्रामात
एका संगीतसभेसाठी गेले आहेत.परंतु ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य मात्र येथेच कुठेतरी ध्यानाला बसले आहेत.माता कात्यायनी येईपर्यंत तुम्ही तिची वाट पाहावीत.

इतर स्त्रिया थोड्या अंतरावर विसावल्या.
आनंदवल्ली मात्र बालरामभद्राचे स्वरूप तिच्या मनात आठवत आठवत व त्याच्या लीलांचे वर्णन
करणारी गीते गुणगुणत आश्रमपरिसरात हिंडू
लागली.तिला ओढ लागली होती त्या बालत्रिविक्रमाला पाहण्याची आणि तिला आतून खात्री वाटत होती  की तो बालरामभद्र इथेच कुठेतरी जवळपास आहे.

ती भानरहित अवस्थेत मंत्रगजर करू लागली.

आधीच हा महामंत्र असणारा मंत्रगजर सर्व सुंदर गुणांनी युक्त,मधुर,सर्व शक्तींनी परिपूर्ण,साक्षात्
स्वयंभगवानाची कृपाच स्वतःबरोबर घेऊन येणारा
आणि दुसऱ्या बाजूस आनंदवल्लीचा उत्कृष्ट भक्तिभाव आणि तोसुद्धा अगदी रसरशीत,जिवंत,
आणि चैतन्याने भरलेला. त्यामुळे तो मंत्रगजर मग सर्व आसमंतात क्रीडा करू लागला.

त्या मंत्रगजराच्या ध्वनीने आश्रमातल्या
पशुपक्ष्यांपासून दगडधोंड्यापर्यंत
प्रत्येकाला जणू गायला शिकविले.चहूबाजूंनी
फक्त तो मंत्रगजरच ऐकू येत होता.आणि
संगीतध्वनी अत्यंत सुरेल होता.
मुद्दामहून गुप्तपणे बसलेले ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य ते
सर्व पाहून अत्यंत प्रसन्न झाले.व त्यांनी तेथेच
लपून राहिलेल्या कात्यायनीस व मैत्रेयीस बाहेर येण्यास सांगितले व ते स्वतः ही प्रकट झाले.

महामती कात्यायनी सामवेदात निष्णात होती.म्हणून याज्ञवल्क्यांनी कात्यायनीस आनंदवल्लीबरोबर चालत राहून सामगायन करण्यास सांगितले.

कात्यायनीने  सामगायन सुरु करताच आनंदवल्लीने
दोन्ही कानात फुले कोंबून कान बंद करून घेतले.
कारण तिला मंत्रगजर सोडून काहीही ऐकावयाचे
नव्हते.खरंतर तिला सामवेदाच्या गायनाचे अत्यंत वेड होते.परंतु महामती कात्यायनीस पाहताच
ती लज्जित झाली.
ती कात्यायनीला  म्हणाली, 'तू स्वतः मला सामवेद शिकवित असताना मी कानात बोळे घालून बसले.
माझी मोठी चूक झाली .मला कुठलीही शिक्षा दे.'

तेव्हा याज्ञवल्क्यांच्या सांगण्यानुसार कात्यायनीने तिला सांगितले की, ' हे आनंदवल्ली! तुला एकतर
रौरव नरकात पडण्याची शिक्षा भोगावी लागेल आणि ते नको असेल तर मंत्रगजर कायमचा
सोडून द्यावा लागेल.

आनंदवल्लीने अत्यंत निश्चयपूर्वक व ठामपणे उत्तर दिले.हे श्रेष्ठ महामती कात्यायनीमाते!मी रौरव नरकात जन्मानुजन्मे राहण्यास तयार आहे परंतु मंत्रगजर मात्र सोडणार नाही.कारण मंत्रगजर सोडणे म्हणजे नरकाहून अधिक वाईट स्थिती;
आणि स्वार्थ कुणाला सुटला आहे?

आणि मुख्य म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे की हा मंत्रगजर अर्थात स्वयंभगवानाचा दिव्य महामंत्र कुठल्याही नरकाचे रूपांतर पवित्र भूमीत करू शकतो.

माझे एकटीचेच काय ;परंतु सर्व विश्वाचे पाप हरण्याची ताकद ह्या गजरात आहे असे मला माझा पिता ब्रह्मर्षि भृगु ह्यांनी सांगितले आहे.व माता अहल्यादेखील नेहमी हेच सांगत राहते.

आणि तुझ्या चेहऱ्यावर मला जराही क्रोध दिसत नाही आजुबाजुच्या वृक्षवल्लीतून व दगडगोट्यांतून निघणारा मंत्रगजराचा ध्वनी तू एका दृष्टिक्षेपात बंद
करू शकतेस.तू तेही केले नाहीस.

उलट मी स्वतः पाहते आहे,तुझे ओठ मंत्रगजरच करीत आहेत.ह्याचा अर्थ काय ते मला कळत नाही.
एवढे बोलून आनंदवल्लीने कात्यायनीची चरणधूळ
मस्तकी लावली

व त्याबरोबर ब्रह्मर्षि याज्ञवल्क्य आनंदवल्लीच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले,
कन्ये सामस्वरे!
तू आपोआपच सामवेदात प्रवीण झालेली आहेस.
कात्यायनीलाही तू मागे टाकले आहेस.

तुझा भजनस्वर इतका मधुर आहे व तुझा भावही इतका मधुर आहे की,पाषाणामध्येही भक्ती तयार होईल म्हणून माझे तुला वरदान आहे की तू सदैव आता आहेस त्याच वयाची राहशील --अर्थात् १९ वर्षांची.
आणि कलियुगात तर तू प्रत्येक त्रिविक्रम स्थानावर
एकाच वेळेस राहून तेथील प्रत्येकाचे मंत्रगजराचे
गायन सुमधुर करून टाकशील."

तेव्हा याज्ञवल्क्यांच्या खांद्यावर बसलेला  बालत्रिविक्रम टाळ्या वाजवून आनंदवल्लीस म्हणाला,
"आनंदातून निर्माण झालेला आनंदमय असणारा,
आनंद श्रद्धावानांकडे प्रवाहित करणारा असा हा मंत्रगजर तू रोज सकाळी ब्राह्यमुहूर्ताच्या वेळेस गात गात विश्वसंचार करशील व भक्तिभावाचा पंचप्रवाह तुझ्या पोटी जन्म घेईल."

कथा मंजिरी 3-82 प्रश्न-मंजुषा (QUIZ )

Thursday 18 January 2024

KM3 Quiz81

Gangadharswami Shivprashant Kuksh Yuvraj Veerbhadra Family tree

km 3-78 ,79 : गंगाधर स्वामी यांचा नातू भ्रमर कुक्ष होता । जो चुकीच्या मार्गावर गेल्यानंतर त्याला गंगाधर स्वामी ने ठार करून पणतू शिवप्रशांत कुक्ष ला सम्राट बनवले ।

Km 3-81 : भ्रमर कुक्ष यांची पत्नी पवित्र विजयादेवी आहेत । 16 Jan2024



KATHAMANJIRI 3- 32 Gangadhar swami, Sudarshan, Sudhan, Survachaladevi, y

Yuvraj Veerbhadra Kuksha,


Tuesday 9 January 2024

Garud Jamat as per Tulsipatra 1069

गरुड जमात 

katha manjiri 3-77
तुलसीपत्र १०६९ 


गरुड जमात -अत्यंत प्राचीन वसाहत


ही जमात निरनिराळ्या पर्वतांच्या शिखरावरच वस्ती करुन राहत असे.

ह्यामुळेच त्यांना इतर सर्व लोक ' गरुड जमात'

असे म्हणत असत.आणि ह्या जमातीलासुद्धा

हे नाव अभिमानास्पद वाटत असे.


हे ॲक्विला ( Aquila-Eagle-गरुड) जन 

अत्यंत सुसंस्कृत, सुशिक्षित व सदाचारी होते.


ह्यांची धार्मिक मुल्ये हे लोक अत्यंत कर्मठपणे

जपत असत.व त्यामुळे ते इतर जमातीत मिसळत नसत.अगदी शर्मण्य( जर्मनी) ग्रीस, इस्तंबूल,ॲंतोलिया,गॅरोआरिकी ( रशिया)

टार्टारस (तुर्कस्थान) एवढेच नव्हे तर भारतवर्षामध्येसुद्धा ह्या गरुड जमातीच्या

वसाहती होत्या.


हे सर्व देशांतील गरुड जन एक मूळ माता व तिचा एक पुत्र आणि त्या पुत्राने श्रद्धावानांच्या हितासाठी

व आरोग्य रक्षणासाठी तसेच, निसर्गाचे सौंदर्य 

जपण्यासाठी खास तपश्चर्येने तयार केलेली दिव्य शक्ती ह्यांचे पूजन‌ करत असत.


निरनिराळ्या ठिकाणचे गरुडजन त्या मूळ मातेस

'मॅग्ना मात्तेर ' 'मॅगाॅस मात' ''माॅना मत्तार' किंवा 'महामाता' अशा विविध नावांनी वेगवेगळ्या प्रदेशात

संबोधत असत व तिच्या पुत्रास ग्रीसमधील गरुड लोक ट्राय-इष्कमस (Tri-Ichkumus)ह्या नावाने ; 

व त्या दिव्य आरोग्यवर्धिनी शक्तीही ॲफरा व 

अरुला ह्या नावांनी पूजत असत.


sankalan - Mohiniveera Kurhekar