गेले काही दिवस अग्रलेखातून सुरु असलेले राणी लक्ष्मीबाई आणि तिच्या जीवाश्च कंठश्च साथीदारांनी केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाचे पवित्र स्मरण आणि हादरवून सोडणारे स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य प्रत्येक देशभक्ताला नतमस्तक व्हायला भाग पाडते....
पुढे आलेल्या व्हिकटो्रिया राणीच्या जाहीरनाम्यामागचा हेतू वाचला की मन खिन्न होते
परंतु...
भारतमातेला ब्रिटिशांच्या या धूर्त बेडीतून मुक्त करण्यासाठी त्या स्वयंभगवनाच्या कृपेनें 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील 'चिखली' नावाच्या छोट्याशा गावी एका भारतमातेच्या सुपुत्राचा जन्म झालेलाच होता...
नाम तो याद होगा नां!
*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक*
🙏🙏🙏

No comments:
Post a Comment