.. अग्रलेख.... वाचता वाचता जसजसा शेवट जवळ येतो... नकळत भावूक करून डोळ्याच्या कडा ओला करून जातो.. कोणीतरी आपलं स्वतःचं जीवश्चकंठश्च ह्या अग्रलेखाद्वारे इतिहासाच्या दडवलेल्या पानातून बाहेर येऊ पाहतंय आणि आपल्याशी हितगुज करण्यास उत्सुक आहे असं वाटतंय.
तो रामभद्र आपल्या भक्ताला एकटं राहू देत नाही... कुठून कशी मदत पुरवतो... हे वाचताना भावुक व्हायलाच होतं.
खरंच वाचायला हवा हा आपला शौर्याने आणि ध्येयाने ओतप्रोत भरलेला इतिहास.
🙏🙏🙏 : MadArt_369
आजची कथा मंजिरी 3- २३
बघा त्या काळात साधे कर्म की जे माणूस मेल्यानंतर त्याच्या अस्थी त्या माणसाच्या मनाप्रमाणे विसर्जित करणे सुद्धा कित्ती कठीण बाब होती पण तरी सुद्धा राणी लक्ष्मी बाई च्या इच्छेनुसार करायचे शेवटचे कर्म , ह्या मोतीबाई ने अगदी सबुरीने मंत्र जप करीत अगदी कोणालाही कळू नये हे सांभाळून
आणि काशी च्या गंगेत राणी लक्ष्मीबाईचा अस्थी आणि रक्त लागलेला फेटा आणि त्या
वीरांगनेची तलवार कोणत्याही ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून गंगेत सरते शेवटी विसर्जित करूनच स्वतः देखील त्या गंगे त विसर्जित झाली..
तिचे कर्म आणि तिचा हा आनंद खरोखर वाखाणण्याजोगा आहे. तिचा परमेश्वरी विश्वास आणि त्या मुळेच तिचे धैर्य आणि सबुरी आणि नेटाने काशीच्या गंगे. पर्यंतचा प्रवास हा काशीबाई च्या इच्छेनुसार झाला 🙏❤️
ह्या वीरांगनाना सलाम !!!!!
प्रखर देशभक्ती !!!
आजच्या समाजाला ह्या ज्योतीच्या प्रकाशाची गरज आहे. 🙏
बघा त्या काळात साधे कर्म की जे माणूस मेल्यानंतर त्याच्या अस्थी त्या माणसाच्या मनाप्रमाणे विसर्जित करणे सुद्धा कित्ती कठीण बाब होती पण तरी सुद्धा राणी लक्ष्मी बाई च्या इच्छेनुसार करायचे शेवटचे कर्म , ह्या मोतीबाई ने अगदी सबुरीने मंत्र जप करीत अगदी कोणालाही कळू नये हे सांभाळून
आणि काशी च्या गंगेत राणी लक्ष्मीबाईचा अस्थी आणि रक्त लागलेला फेटा आणि त्या
वीरांगनेची तलवार कोणत्याही ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून गंगेत सरते शेवटी विसर्जित करूनच स्वतः देखील त्या गंगे त विसर्जित झाली..
तिचे कर्म आणि तिचा हा आनंद खरोखर वाखाणण्याजोगा आहे. तिचा परमेश्वरी विश्वास आणि त्या मुळेच तिचे धैर्य आणि सबुरी आणि नेटाने काशीच्या गंगे. पर्यंतचा प्रवास हा काशीबाई च्या इच्छेनुसार झाला 🙏❤️
ह्या वीरांगनाना सलाम !!!!!
प्रखर देशभक्ती !!!
आजच्या समाजाला ह्या ज्योतीच्या प्रकाशाची गरज आहे. 🙏

No comments:
Post a Comment