1858 नंतर भारतीयांच्या मनात बसलेली दहशत कमी करण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन चर्चा घडणे आवश्यक आहे हे ओळखून टिळकांनी सार्वजनिक 'गणेशोत्सव' व "शिवाजी महाराजांची जयंती" सुरु केली. ह्यामुळे महाराष्ट्र, बंगाल, पंजाबमधून क्रांतिकारकांचे नवनवे गट टिळकांना येऊन भेटू लागले...
...आणि मग भारतातील प्रत्येक ब्रिटिश ऑफिसर, व्हाईसरॉय तसेच ब्रिटनमध्ये बसलेल्या ब्रिटिश गव्हर्नमेंटला हादरा देणाऱ्या घटना घडू लागल्या...
आणि...
'गरीब कामगारांचा नेता' अशा उपहासालाही गौरव मानून टिळकांच्या कार्याने जोरदार वेग घेतला...
🙏🙏🙏

No comments:
Post a Comment