*"कधी ना कधी मरायचे तर प्रत्येकाला आहे....*
*... ... मग मरायचेच तर.... ... ..."*
भारावून टाकणारे आणि जोशपूर्ण असे राणी लक्ष्मीबाईचे तेजस्वी वाणीने व विचारांनी भरलेले भाषण आजच्या अग्रलेखात वाचल्यावर आपल्या ह्या देशाचा इतिहास गौरवशाली कां आहे ह्याची साक्ष पटते.
देश आणि धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचा प्राण जाणार हे माहित असतानाही पुढील काळातील प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रेरणादायक भाषण देणाऱ्या राणी लक्ष्मीबाईला कोटी कोटी प्रणाम!
🙏

No comments:
Post a Comment