मरतेवेळी कोणतीही व्यक्ती सत्यच बोलते परंतु आपल्या राणीला वाचविण्यासाठी धादान्त असत्य बोलणाऱ्या झालकारीबाईचे शौर्य आणि बलिदान पाहून मन हेलावल्याशिवाय राहत नाही..
प्रिय व्यक्तींचे बलिदान... प्रजेचे हाल... राज्याचे नुकसान होत होते... अंगावर 59 खोल जखमा... तरीही "ती" माघार घेत नव्हती...
"मेरी झांसी नही दूंगी" हे फक्त बोलण्यापुरते शब्द नव्हते तर... .... ...
*..."ती"ने जिद्द सोडली नाही.*
राणी लक्ष्मीबाई, वय वर्ष फक्त 20 असावं.. परंतु पराक्रम मात्र गगणाला भिडणारा...
अग्रलेख वाचतोय की इतिहासाच्या पुस्तकाची हरवलेली पाने वाचतोय असं वाटतंय.. हा इतिहास शालेय पाठयपुस्तकात असायलाच हवा... नाही कां?
🙏🙏🙏

No comments:
Post a Comment