📰
*"आपल्या कार्यासाठी जेवढे आवश्यक आहे तेवढेच सांगणार"*...
👆
...असे म्हणत काय म्हणून नाही आजच्या अग्रलेखातून सांगितलंय...
* आपल्या मातृभूमीचा गौरवशाली इतिहास...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* साध्यासुध्या माणसांनी सुद्धा स्वातंत्र्यलढ्यात आपल्या जबाबदाऱ्या कशा निभावल्या...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* ब्रिटिशांनी भारतीय नागरिकांमध्ये कोणता गैरसमज पसरविला होता...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* राणीचे राज्य येण्याआधी ब्रिटिशांनी भारतात सुरु केलेल्या रेल्वे.. पोस्ट.. इत्यादी सुखसुविधांमागे काय गुप्त हेतू होता....
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* भारतातील नैसर्गिक संपत्तीची लूट ब्रिटिशांनी कशी केली...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* ईस्ट इंडिया कम्पनी काय होती व तिने भारतात काय केले....
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर काय साध्य करण्याचा प्रयास झाला...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* अभ्यासू व विरश्रीने भरलेला *मंगल पांडे* कोण होता व त्याने कोणता कट आखला...
इत्यादी....
आपल्या भारताचा गौरवशाली इतिहास जेवढा आवश्यक आहे तेवढा आणि प्रत्येक लहानांपासून वयस्करांना समजेल अशा भाषेत कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सदगुरु बापू) यांनी आजच्या दै. प्रत्यक्ष मध्ये दिला आहे...
खरंच चुकवू नका..
आपल्या मुलांनाही आवर्जून सांगा आपला हा गौरवशाली इतिहास ...
अजून पुढे काय असेल... काय दडलंय ह्या इतिहासात... जाणून घेण्यासाठी आपला मित्र 'दै. प्रत्यक्ष'
अंबज्ञ 😊