" ह्या विश्व रचनेमध्ये प्रत्येकाला आपापली भूमिका नीट पार पाडायची असते. आपले कर्मस्वातंत्र्य वापरायचे ते जन्ममृत्यूच्या फेर्यातून सुटका करून घेण्यासाठीच व त्याचबरोबरच स्वयंभगवानाबरोबर सतत राहण्यासाठीच."
---महामाता त्रिवेणीदेवी
Credits : अग्रलेख :
कथामंजिरी ३- ४२
credits : Daily Newspaper Pratyaksha
Agralekh Tulsipatra written by Dr. Aniruddha Joshi ( Sadguru Aniruddha Bapu )
To read the articles please subscribe Tulsipatra.in Click here
---
No comments:
Post a Comment