ही संजीवनी विद्या महादुर्गेची शक्ती व त्रिविक्रमाची सिद्धी आहे.
ही विद्या फक्त शुक्राचार्यांच्याच ताब्यात राहिली.
ह्या विद्येवर बफोमेटलाच काय स्काली व अंकारालासुद्धा तिच्यावर ताबा मिळवता येणे
शक्य नाही.
शुक्राचार्यांच्या पहिल्या दोन्ही कन्या
दिती व दनु ह्या दोघींकडेही अल्प संजीवनी विद्या आहेच- खंडित अवयव नीट करण्यासाठी.
शुक्राचार्यांनी संजीवनीविद्येचा उपयोग करून वालीचे सहस्त्रार्जुनाने तोडलेले हात परत जोडून दिले होते.
शुक्राचार्यांकडे ही संजीवनी विद्या
किरातकालामध्ये ( किरातकाल ९) ब्रह्मर्षि वसिष्ठांच्या शापामुळे निष्क्रिय अवस्थेत होती.
Notes from - Aniruddha's Telegram Discussion Group
No comments:
Post a Comment