आपल्या भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील पहिली दोन बलिदाने...
*मंगल दिवाकर पांडे*
आणि र
*ईश्वरीप्रसाद*
ह्यांच्या नामोच्चाराशिवाय स्वातंत्र्यसंग्रामाची गाथा सुरु होऊ शकत नाही
🙏🙏🙏
*मंगल दिवाकर पांडे*
आणि र
*ईश्वरीप्रसाद*
ह्यांच्या नामोच्चाराशिवाय स्वातंत्र्यसंग्रामाची गाथा सुरु होऊ शकत नाही
🙏🙏🙏
📰
*"आपल्या कार्यासाठी जेवढे आवश्यक आहे तेवढेच सांगणार"*...
👆
...असे म्हणत काय म्हणून नाही आजच्या अग्रलेखातून सांगितलंय...
* आपल्या मातृभूमीचा गौरवशाली इतिहास...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* साध्यासुध्या माणसांनी सुद्धा स्वातंत्र्यलढ्यात आपल्या जबाबदाऱ्या कशा निभावल्या...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* ब्रिटिशांनी भारतीय नागरिकांमध्ये कोणता गैरसमज पसरविला होता...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* राणीचे राज्य येण्याआधी ब्रिटिशांनी भारतात सुरु केलेल्या रेल्वे.. पोस्ट.. इत्यादी सुखसुविधांमागे काय गुप्त हेतू होता....
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* भारतातील नैसर्गिक संपत्तीची लूट ब्रिटिशांनी कशी केली...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* ईस्ट इंडिया कम्पनी काय होती व तिने भारतात काय केले....
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर काय साध्य करण्याचा प्रयास झाला...
*काय म्हणून नाही या अग्रलेखात...*
* अभ्यासू व विरश्रीने भरलेला *मंगल पांडे* कोण होता व त्याने कोणता कट आखला...
इत्यादी....
आपल्या भारताचा गौरवशाली इतिहास जेवढा आवश्यक आहे तेवढा आणि प्रत्येक लहानांपासून वयस्करांना समजेल अशा भाषेत कार्यकारी संपादक श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सदगुरु बापू) यांनी आजच्या दै. प्रत्यक्ष मध्ये दिला आहे...
खरंच चुकवू नका..
आपल्या मुलांनाही आवर्जून सांगा आपला हा गौरवशाली इतिहास ...
अजून पुढे काय असेल... काय दडलंय ह्या इतिहासात... जाणून घेण्यासाठी आपला मित्र 'दै. प्रत्यक्ष'
अंबज्ञ 😊
इतिहासात दडलंय तरी काय?
- राणीचा जाहीरनामा म्हणजे काय?
- जालियनवाला बाग प्रकरण...
- दांडी यात्रेवेळी काय घडलं...
इ. अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी अग्रलेखाचा येणारा पुढचा भाग वाचायलाच हवा, नाही कां?
*राम, जानकी व शिव एकत्र आल्यावर अशुभाचा नाश होणारच!*
🙏
अग्रलेखातून स्वयंभगवानाची लीला जागोजागी पाहावयास मिळतेय.
🙏
आपलीच माणसे जेव्हा फितूर होतात व शत्रूशी हातमिळवणी करतात तेव्हा आपलं नुकसान तर होतच पण सोबत देशाचंही नुकसान होतं...
अशा फितूरांशी कसं लढायचं किंवा काय मार्ग निवडायला हवा हे समजून घेण्यासाठी आजचा अग्रलेख तर वाचायला हवाच, नाही कां? 😊
ज्या स्वातंत्र्याचा आपण उपभोग घेतोय ते स्वातंत्र्य मिळावे असे स्वप्नं उरी बाळगणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व क्रांतिकारकांनी आपला हेतू साध्य होईपर्यंत कशा प्रकारे आपले कार्य केले आणि समाजामध्ये कसे बनून राहिले याचा अभ्यास आजच्या अग्रलेखातून होतोय.
खूप मस्त अग्रलेख
हे फक्त आपला बापच सांगू शकतो आणि जाणीव करून देऊ शकतो.
दै. प्रत्यक्ष एकमेव आपला खरा मित्र
दै. प्रत्यक्ष मध्ये सुरु झालेल्या नवीन कथेच्या पहिल्याच भागात एक जबरदस्त आश्वासन...
देव, देश आणि धर्मासाठी आपण केलेल्या पवित्र कार्याचे
.... इतिहासात जरी नाव नोंदले गेले नाही, तरी
*स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या हृदयात नक्की स्थान मिळेल*
कारण
*"तो"* एकच खरा आहे.
🙏🙏🙏