Monday, 20 January 2025

म्हणूनच मला कुठलाच प्रॉब्लेम उरत नाही

मार्गशीर्ष महिन्यात करावयाचे श्रीवर्धमान वर्ताधिराज जे मानवाला 'मानवाच्या जन्मास येऊन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाही'स्पष्ट ग्वाही देते.व्रणाच्या तिसाव्या दिवशी व्रतपुष्प पठण झाल्यानंतर नऊ दिवे ओवाळून 'नव-अंकुर-ऐश्वर्य-कृपाशीष प्रार्थना करुन तसेच नऊ लोटांगण घालून व्रताचे उद्यापन केले जाते.

No comments:

Post a Comment